क्षितिज जसे दिसते

July 31, 2012

सामान्यतेच्या पलिकडे

एक सामान्य माणूस रस्त्यावरून जात होता. रस्त्याच्या कडेला त्याला एक कुष्ठरोगी दिसला. सामान्य माणसाला त्याची किळस वाटली, भीती वाटली आणि त्या कुष्ठरोग्याकडे दुर्लक्ष करून तो आपल्या मार्गाला लागला. घरी आल्यावर मात्र हा सामान्य माणूस अस्वस्थ होता. काही केल्याने त्या कुष्ठरोग्याची प्रतिमा त्याच्यासमोरून हटेना. एखाद्या आपल्या माणसाला असा रोग झाला असता, […]
June 30, 2010

खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.) हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक […]
January 31, 2010

रात्रीचा चहा

  मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाची तारीख जवळ आली तशी धामधूम वाढलीये. एखाद्या व्हिडियो गेममधे जसं शेवटच्या टप्प्यावर असतांना चारही बाजूंनी आव्हानांचा मारा सुरू होतो, तशी आत्ताची परीस्थिती झालीये! दिवसरात्र एक करून कामं करावी लागतायत, शरीर-मन एकमेकांना थकण्याची परवानगी देत नाही!  मित्र, सहकारी एकत्र आलेत आणि कामाला वेग आलेला आहे. बहुतेक वेळा […]
January 7, 2010

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती… ‘जान्हवी’ या अल्बमची सगळी गाणी अष्टनायिका या विषयावर आधारलेली आहेत. ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे कलहान्तारिका या नायिकेचं गीत आहे. प्रियकराशी भांडल्यावर पश्चात्ताप झालेली ही नायिका आता व्याकुळ आहे. गुरू ठाकुरने शब्द लिहून दिले आणि त्यावर मी चाल बांधली. चाल झाल्यावर वाटलं की मन परतीच्या वाटेवर आहे […]
December 19, 2009

कसे जाता लगी!

kase jaata lagi full song गीत – अशोक बागवेसंगीत – कौशल श्री. इनामदारगायिका – जान्हवी प्रभू-अरोरा
October 31, 2009

मराठी अभिमान गीतामध्ये २०० लोकांच्या समूहाचे ध्वनिमुद्रण

मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियोवाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. कारण विचारलं की कळतं की ही त्या रेडियोवाहिनीची ‘पॉलिसी’ असते! भारताच्या इतर कुठल्याही शहरात नसलेली ही ‘पॉलिसी’ फक्त आणि फक्त मुंबईतच पाळली जाते. उदा. चेन्नईमध्ये तमिळ गाणी न लावण्याची ‘पॉलिसी’ – आहे का? नाही! जरा अजून खोलात शिरून विचारलं की कळतं […]
May 20, 2009

काही बोललीस का?

Kahi Bolalis Ka – Shubhra Kalya Moothbhar “शुभ्र कळ्या मूठभर” या अल्बम मधलं “काही बोललीस का?” हे गाणं माझ्या भावाने, विशालने अतिशय सुंदर चित्रित केलं आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी अभिनय केलेल्या या व्हिडियोची व्हिडियोग्राफी शिरीष देसाई यांची आहे आणि संकलक आहेत प्रेषित जोशी. गीत शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं […]
November 24, 2008

शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून ‘शुभ्र कळ्या मूठभर’ नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं. […]
October 21, 2008

मनात माझ्या

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका […]
October 26, 2007

हक़ीक़त ने ऐसा पक़डा गिरेबाँ

इट्स ब्रेकिंग न्यूज़ मधलं हे तिसरं गाणं मी माझ्या ब्लॉग वर अपलोड करत आहे. सोबत त्या गाण्यामागची कथा ही सांगितली आहे. आपण गाणं ऐकून आपला प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल. https://kaushalsinamdar.in//2007/10/haqeeqat-ne-aisa-pakda-girebaan-child/ गीत इथे डाऊनलोड करता येईल.http://ourmedia.org/allmedia&uid=69864