कविता

January 7, 2010

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती… ‘जान्हवी’ या अल्बमची सगळी गाणी अष्टनायिका या विषयावर आधारलेली आहेत. ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे कलहान्तारिका या नायिकेचं गीत आहे. प्रियकराशी भांडल्यावर पश्चात्ताप झालेली ही नायिका आता व्याकुळ आहे. गुरू ठाकुरने शब्द लिहून दिले आणि त्यावर मी चाल बांधली. चाल झाल्यावर वाटलं की मन परतीच्या वाटेवर आहे […]
December 19, 2009

कसे जाता लगी!

kase jaata lagi full song गीत – अशोक बागवेसंगीत – कौशल श्री. इनामदारगायिका – जान्हवी प्रभू-अरोरा
October 21, 2008

मनात माझ्या

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका […]